‘पुणे, पेठ सदाशिव, घर क्रमांक अमुक अमुक’ अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी पत्ता लिहिला जाई, असे सांगितल्यास आजच्या पिढीला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीमागचा तर्क काय असावा?…भावजयीकडून नणंदेला हाक मारण्यासाठी वापरले जाणारे ‘वन्सं’ हे संबोधन आजकाल ऐकू येईनासे झाले आहे. पिढीपरत्वे नामशेष होत चाललेल्या या आपुलकीच्या संबोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत?…या दोन मुद्द्यांचा परामर्श प्रा. विजया…

